Wednesday, August 20, 2025 06:59:08 PM
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही हजारो विद्यार्थिनींनी त्यांना राखी बांधली, पण यावेळी हा आकडा तब्बल 15 हजारांपर्यंत पोहोचला. खान सरांनी बहिणींसाठी 156 प्रकारचे पदार्थ तयार करून विशेष जेवणाची सोय केली होती.
Jai Maharashtra News
2025-08-09 21:11:59
दिन
घन्टा
मिनेट